आकळावा श्रीपती येणे पंथे - जर हा भगवंत अनुभवाचा व्हायचा असेल तर संतांचा संग आवश्यक आहे , सद्गुरू सहवास आवश्यक आहे. पण या सहवासातून मनास भगवंताचा ध्यास नाही लागला तर मनोमार्ग सुरूच होत नाही. मनाला गती मिळणे पुढची गोष्ट आहे. देव स्वानुभवाचा होणे यालाच आकळावा श्रीपती म्हणतात. आता हा मनोमार्ग कसा घडतो काही कथन घडत आहे या एपिसोड मधून